पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलन
“आदिवासींची सुरक्षा हीच महिलांची सुरक्षा” वन नवैभव, खनिज संपत्ती आणि विविधतेने नटलेला गडचिरोली जिल्हा. भाषा, संस्कृती, इतिहास, ज्ञान, कला, जीवनमूल्यांची समृद्धी असलेला जिल्हा. मात्र, इथल्या या साऱ्या वैभवावर ‘नक्षलवाद्यांचा जिल्हा’ असा शिक्का बसला. या दुष्कीर्तीचा विपरीत परिणाम भोगावा लागला, तो इथल्या सर्वसामान्य माणसाला, आदिवासी महिलांना निसर्गाच्या सान्निध्यात जगणारा सर्वसामान्य माणूस गोंधळून गेला. हे चित्र बदलण्यासाठी […]
पुढे वाचा ...